🌹🎈🌹🎈🌹🎈🌹🎈🌹
👉रावणाच्या राज्यात राहूनही
*बिभीषण* बिघडला नाही,
👉श्रीरामांच्या राज्यात राहुनही
*कैकयी* सुधरली नाही.
👉 *सुधरणे* किंवा *बिघडणे*
त्या त्या व्यक्तिच्या
*विचारांवर आणि स्वभावावर*
अवलंबून असते.
*परिस्थितिवर नाही.*
👉 *जसे बीज तसेच फळ येणार*
हे *त्रिवार सत्य आहे*
👉म्हणून.....!
विशाल *खारट समुद्र* बनून काय फायदा....?
👉बनायच तर *चवदार गोड तळे* बना,
👉जिथे *वाघ पाणी पितो*
तो पण *मान झुकवून!*
🚩 *विचारांची दिशा बदला!!*
*दशा आपोआप बदलेल!!*
👉 *जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला आल पाहिजे..!*
🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🙏🌺‼जयश्री राम‼🌺🙏
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
No comments:
Post a Comment